Telegram Web Link
📚महाप्रश्नसंच

✍️15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
8%
सर महाराज सिंह
22%
हरेकृष्ण महाताब
59%
सर जॉन कॉलव्हिल
12%
वरीलपैकी नाही
📚महाप्रश्नसंच

✍️विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना राज्यपाल जेव्हा विवेकाधिकारानुसार मुख्यमंत्री नेमतात तेव्हा मुख्यमंत्र्यांना किती दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते?
Anonymous Quiz
41%
सहा महिने
16%
चार महिने
31%
1 महिना
11%
3 महिने
📚महाप्रश्नसंच

✍️महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान खालीलपैकी किती बैठका घेणे बंधनकारक आहे?
Anonymous Quiz
53%
चार
28%
तीन
13%
पाच
6%
दोन
📚महाप्रश्नसंच

✍️राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी या पदी असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक खालीलपैकी कोण करतात?
Anonymous Quiz
12%
केंद्रीय कार्यकारी मंडळ
49%
राष्ट्रपती
9%
उपराष्ट्रपती
30%
राज्यपाल
बरोबर बोलतात ते आई-वडील,
तुम्ही चार भिंतीच्या आत त्या टेबल-खुर्चीवर बसून जगाचा जरी अभ्यास करत असला ना तरी खरी दुनिया काय असते हे तुम्हांला घराच्या बाहेर पडल्याशिवाय समजणारच नाही.

त्यामुळे बाहेर काय चालू आहे यावर
पण लक्ष असू द्या. 👍
घटनात्मक तरतुदी
बालकामगार कायदा 1980

कलम 24 -
हे कलम 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक व्यवसायात कामावर ठेवण्यास प्रतिबंधित करते.

कलम 23 -
हे कलम माणसांच्या वाहतुकीवर आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी घालते.


👉जॉइन - { @polity4all }
उपवर्गीकरण हे आरक्षणाच्या
उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी
गोष्ट नाही तर आरक्षणाच्या
लाभासाठी आवश्यक यंत्रणा आहे
- सरन्यायाधीश भूषण गवई

न्यायमूर्ती जी. रोहिणी समिती :
OBC उपवर्गीकरणासाठी समिती
स्थापना - 2 ऑक्टोबर 2017
अहवाल -
या समितीने आपला अंतिम अहवाल जुलै 2023 मध्ये केंद्र सरकारकडे सादर केला आहे. मात्र, सरकारने तो अद्याप सार्वजनिक केलेला नाही.

👉जॉइन - { @polity4all }
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
5%
न्यायालयीन स्वातंत्र्य
33%
लोकशाही केंद्रीकरण
18%
सत्ता विभाजन तत्व
44%
लोकशाही विकेंद्रीकरण
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे?
Anonymous Quiz
26%
केंद्रीय लोकसेवा आयोग
21%
सर्वोच्च न्यायालय
11%
राष्ट्रपती
42%
संसद
📚महाप्रश्नसंच

✍️पुढीलपैकी कोणता अधिकारी संसदेच्या आणि विधिमंडळाच्या मतदार संघातील मतदार यादी तयार करण्यास जबाबदार असतो?
Anonymous Quiz
38%
मुख्य निवडणूक अधिकारी
32%
जिल्हा निवडणूक अधिकारी
24%
मतदार नोंदणी अधिकारी
6%
जिल्हाधिकारी
📚स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ते आपल्या जबाबदाऱ्यांच्या खाली दबून जाईल. वरील विधान कोणाचे आहे?
Anonymous Quiz
20%
पंडित जवाहरलाल नेहरू
43%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
राजेंद्र प्रसाद
24%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवड रद्द ठरवणारा निकाल 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

👉जॉइन - { @polity4all }
आचारसंहितेचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर
होणारे परिणाम
👆👆
देशाच्या इतिहासात पहिला
महाभियोग प्रस्ताव मंजूर होणार का?

राष्ट्रपती महाभियोग कलम (61)
सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाविरुद्ध - 124(4)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
*टेलिफिल्म*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अष्टपैलू कार्याचा गुणगौरव करणारा दुर्मिळ असा महत्वपूर्ण व्हिडिओ ( चित्रफीत ) सादर झाली असून वाचक वर्गानी जरूर पाहावा.
ज्यांनी कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा दुर्मिळ असा व्हिडिओ सादर करून बनविला त्यास लाख तोफाची सलामी
भारत-पाकिस्तान फाळणी घोषणा

3 जून 1947 रोजी ब्रिटनचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा ब्रिटिश सरकारच्या भारताला स्वातंत्र्य देण्याच्या धोरणाचा भाग होती.
#Content

माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले.

समितीने 4 ते 7 जून 1947 दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या फाळणीचे तत्त्व मान्य केले. 12 जून 1947 रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. 14 जून 1947 रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.

ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता 4 जुलै 1947 रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये "दि इंडिया इनडिपेडन्स बील" मांडले. इंग्लंडमध्ये 10 जुलैला मोहम्मद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून स्वीकारण्यात आले. 26 जुलै रोजी हे बिल मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने 18 जुलै 1947 रोजी शिक्कामोर्तब केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले. 20 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.


👉जॉइन - { @polity4all }
📚भारताचे परदेशी नागरिक कार्डधारकांच्या हक्काबद्दल योग्य विधाने निवडा. अ)तो भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल ब)तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल क)तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल.
Anonymous Quiz
18%
फक्त क
29%
फक्त ब आणि क
38%
फक्त अ आणि क
15%
फक्त अ
📚महाप्रश्नसंच

✍️भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
32%
एक राज्यघटना
29%
व्दिगृही कायदेमंडळ
26%
राज्यघटनेची सर्वोच्चता
14%
न्यायालयीन पुनर्विलोकन
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याची तरतूद आहे?
Anonymous Quiz
6%
कलम 330
45%
कलम 326
28%
कलम 320
21%
कलम 323
2025/07/06 08:24:12
Back to Top
HTML Embed Code: