Telegram Web Link
अंतर्गत अशांतता व परकीय आक्रमण अशा दोन्ही कारणांवरून खालीलपैकी कोणत्या कालखंडात देशात दुहेरी आणीबाणी अस्तित्वात होती ?
Anonymous Quiz
15%
१९६२ ते ६५
54%
१९७१ ते ७५
26%
१९७५ ते ७७
4%
यांपेक्षा वेगळे उत्तर.
.                  🟠 लक्षात ठेवा 🟠

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........
- राजर्षी शाहू महाराज

🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली .........
-राजर्षी शाहू महाराज

🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले.
-२५ डिसेंबर, १९२७

🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ?
- मुकुंदराव पाटील

🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
🎯........या राज्यात द्विस्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात आहे ?
Anonymous Quiz
14%
त्रिपुरा
23%
मनिपुर
50%
अरुणाचल प्रदेश
13%
नागालँड
🎯एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
Anonymous Quiz
14%
राष्ट्रपती
66%
लोकसभा सभापती
17%
लोकसभा
3%
राज्यसभा
🎯लोकसभेचे सचिवालय खालीलपैकी कोणत्या प्रत्यक्ष नियंत्रण अंतर्गत कार्य करते ?
Anonymous Quiz
26%
लोकसभा अध्यक्ष
57%
संसदीय कामकाज मंत्री
14%
पंतप्रधान
3%
लोकसभेचा नेता
सध्या लोकसभेचे सदस्य संख्या 585 इतकी आहे विद्यमान तरतुदींनुसार या सदस्य संख्येत खालील पैकी कोणत्या वर्षापर्यंत बदल होणार नाही
Anonymous Quiz
8%
2011
29%
2016
18%
2022
45%
2026
राजा राममोहन रॉय यांच्या प्रमाणेच महात्मा फुले यांचे सहकारी असलेल्या .... यांनीही 'वज्रसूची' या संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन 'जातिभेद विवेकसार' या ग्रंथाची रचना करून जातिभेदास धार्मिक आधार नसल्याचे दाखवून दिले.
Anonymous Quiz
7%
डॉ. विश्राम रामजी घोले
54%
कृष्णाजी पांडुरंग भालेकर
32%
तुकाराम तात्या पडवळ
7%
नारायण मेघाजी लोखंडे
स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. खालीलपैकी कोठे ?
Anonymous Quiz
12%
मद्रास
62%
मुंबई
25%
कोलकाता
1%
लखनौ
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
- लॉर्ड किचनेर

🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....
- १९०५ मधील बंगालची फाळणी

🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
- लॉर्ड हार्डिंग्ज

🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?
- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज

🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
- चार्ल्स मेटकाफ

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
भारतात कृषिमूल्य आयोगाची (Agricultural Prices Commission) स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली ?
Anonymous Quiz
6%
१९६१
62%
१९६५
29%
१९६९
3%
१९७१
भारतातील दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी पद्धती निश्चित करणे व नव्या दारिद्र्यरेषेची नव्याने व्याख्या करणे यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर, १९८९ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांचा गट ( Expert group) नियुक्त केला होता.
Anonymous Quiz
9%
एम. अहलुवालिया
63%
डी. टी. लाकडावाला
27%
डॉ. वि. म. दांडेकर
1%
नीलकंठ रथ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण संपूर्ण सुधारित आवृत्ती

https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
e33827da-e239-4062-abf4-2d3f9ee85f0a.pdf
75.6 KB
जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
.       🟠लक्षात ठेवा🟠

“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
ग्रोव्हर व सेठी

'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन

संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन

आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन (कोयनेल) मिळते?
Anonymous Quiz
8%
निलगिरी
78%
सिंकोना
12%
रबर
3%
बेहडा
कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात ?
Anonymous Quiz
22%
सल्फर डाय-ऑक्साइड
38%
सोडिअम परबोरेट
30%
सोडिअम क्लोरेट
9%
पोटॅशिअम स्टिअरेट
दृष्टीचे चेताकेंद्र .... येथे असते.
Anonymous Quiz
22%
छोटा मेंदू
32%
मध्यांग
39%
मोठा मेंदू
8%
मेड्युला
रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे?
Anonymous Quiz
5%
बाभूळ
50%
कडुलिंब
16%
हिरडा
29%
तुळस
2025/10/24 18:06:03
Back to Top
HTML Embed Code: