Telegram Web Link
2523) जमीनदारी पद्धतीच्या जुलूम-जबरदस्तीपासून कुळांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते कायदे करण्याचे वचन सरकारने दिले. यातूनच पुढे सरकारने ..............साली‘बंगाल कुळ कायदा’ पास केला
Anonymous Quiz
16%
1881
52%
1883
22%
1885
9%
1887
🔥118🙏1
शासकीय सेवेत रुजू होण्याचा पहिलाच दिवस !💐💐💐💐💐💐


आज कोजागिरी पौर्णिमा आजच्या दिवशी समुद्र मंथनातून महालक्ष्मी देवी प्रकट झालेल्या तसेच श्रीकृष्णाच्या महारास लीला पाहून चंद्र देवाने अमृताचा वर्षाव केलेला, आजचा दिवस वर्षातील सगळ्यात लख्ख आणि शीतल चंद्रप्रकाश मिळणारा तसच बहुसंख्य उमेदवारांचा शासकीय सेवेत रुजू होण्याचा पहिलाच दिवस !

3 वर्षाचा काळाकुट्ट अंधकार खऱ्या अर्थाने आज दूर होऊन रोजगार रुपी प्रकाशाचा उदय आयुष्यात झाला..! हा निव्वळ योगायोग,

कोजागिरी खऱ्या अर्थाने काही अंशी सार्थकी लागली..!

सर्वांना प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐



@history188
192🙏12🎉6
टार्गेट COMBINE पूर्व
POLITY PYQ Analysis Batch

गोपाल सर

08 ऑक्टोबर ला सर्वासाठी मोफत असेल

गेट पास घेणे आवश्यक ...

https://www.tg-me.com/PolitybyGopalsir
23🔥2🥰1
गट ब 21 डिसेंबर


💐💐💐💐💐💐💐💐💐
21🙏8👍4
गट क जाहिरात
25
SR Clerk 316🔥🔥🔥🔥🔥
37🔥8
मिशन....💐💐💐💐💐💐💥💥💥💥

राज्यसेवा 2025--9नोव्हेंबर

Combined ब 2025 तारीख -21डिसेंबर .

गट क2025 - 4 जानेवारी 2026
👍4527
उद्या one day batch नाही

डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात नियोजन करूया....
32👍29
तुलना ही माणसाच्या आनंदासाठी सर्वात मोठा धोका आहे. कारण जेव्हा आपण इतरांशी स्वतःच मोजमाप करतो तेव्हा न्यूनगंड, तणाव आणि असमाधान निर्माण होते. मानसशास्त्र सांगतं की अशा वेळी मेंदू आनंद देणारे रसायन (dopamine, serotonin) कमी प्रमाणात सोडतो. पण प्रेरणा वेगळी आहे -इतरांकडून शिकणे, त्यांच्यातील सकारात्मक गुण आत्मसात करणे हे आपल्या विकासाला चालना देते. तुलना आत्मविश्वासाला खात जाते, तर प्रेरणा आत्मविश्वास वाढवते. म्हणूनच तत्त्वज्ञान सांगतं की "इतरांशी तुलना करू नका पण त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. प्रेरणेतूनच खरी प्रगती होते आणि आनंदही टिकतो.".❤️❤️


Good Morning 😊


@history188
220👍21🙏2
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
14
2524,) जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक खालील पैकी कोणत्या व्यक्ती ने लिहले आहे
Anonymous Quiz
11%
ताराबाई मोडक
24%
अनुताई वाघ
61%
गोदावरी परुळेकर
4%
पंडिता रमाबाई
25🔥3🎉2🙏1
2525) विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले नाही ?
Anonymous Quiz
26%
पदमविभूषण
29%
पद्मश्री
15%
शिल्पगुरु
30%
नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
25🔥2🙏1
100 वर्ष पूर्ण


UPSC....💐💐💐
69
सर्व परीक्षेसाठी उपयोगी असणारा

समाजसुधारक घटक

VIMP MCQ मधून कव्हर होणारी

Comprehensive Mixed Test Series ...


https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
12
संयुक्त पूर्व परीक्षा 21 डिसेंबर 2025

ऑनलाइन वन डे रिव्हिजन बॅच..


Batch कालावधी 21 डिसेंबर पर्यंत असेल...

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
18
दिवाळी अंक २०२५

रणांगण

संपादक : डॉ. अविनाश गारगोटे


🙏🙏
13
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रणांगण दिवाळी अंकाच प्रकाशन सोहळा 🌿❤️
70👍5🥰4
शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. वेनेझुएलाच्या राजकारणातील हे एक धाडसी आणि प्रभावी नाव आहे. ह्यूगो चावेझ आणि निकोलस मादुरो यांसारख्या हुकूमशाही नेत्यांविरुद्ध त्यांनी निडरपणे लढा दिला.

वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे अत्यंत भ्रष्ट आणि हिंसक शासक म्हणून ओळखले जातात; त्यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न वारंवार केला. मात्र, मारियाला संपवणे त्यालाही शक्य झाले नाही.

मारिया या वेनेझुएलातील लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे प्रतीक बनल्या. विरोधकांच्या नेतृत्वाचे चेहरा म्हणून त्या पुढे आल्या. सरकारने त्यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला, पण त्या प्रत्येक वेळी अधिक दृढपणे उभ्या राहिल्या.त्यांना मागे एकदा विचारलं होते- इतकी वर्षे तुम्ही लढत आहात. झुंजत आहात. तरी यश मिळत नाही. तुम्हाला नैराश्य येत नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, “येतं तर. पण, अशावेळी मी महात्मा गांधींकडे बघते. सहा दशके या माणसाने संघर्ष केला, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मात्र, गांधी हिंमत हरले नाहीत. सत्य आणि अहिंसा या मार्गानेच यश मिळते, यावर माझी श्रद्धा आहे.”

नेल्सन मंडेला असोत, बराक ओबामा असोत किंवा लॅटिन अमेरिकेतील मारिया असो या सर्वांना प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. मात्र, गांधींना स्वतःला कधीच नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्यांच्या नावाची अनेक वेळा चर्चा झाली, आणि तब्बल पाच वेळा नामांकन मिळूनही प्रत्यक्ष पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. त्या वर्षीच्या नोबेल समितीने विचार केला की, गांधींसारखा “अद्वितीय अहिंसेचा पुरस्कर्ता” आता जगात नाही, त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर पुरस्कार द्यावा का, हा प्रश्न निर्माण झाला. परंतु नोबेल नियमांनुसार, त्या वेळी मृत व्यक्तीस पुरस्कार देता येत नव्हता. त्यामुळे समितीने १९४८ साठी कोणालाही नोबेल शांतता पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. अधिकृत स्पष्टीकरणात त्यांनी लिहिले की: “या वर्षी योग्य व्यक्ती उपलब्ध नाही, पण जर असती तर ती महात्मा गांधीच असते.” म्हणजेच, १९४८ चा नोबेल शांतता पुरस्कार गांधींच्या स्मृतीला अर्पण केल्यासारखाच ठेवण्यात आला, पण औपचारिकरित्या कोणालाही देण्यात आला नाही. आज नोबेल समितीलाही त्याचा पश्चाताप होत असेल. गांधींच्या वाटेने चालणाऱ्या, त्यांचे नाव घेणार्‍या अनेकांना नोबेल मिळाले. गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नाही.

सत्य हेच आहे की गांधी हे नोबेलपेक्षा मोठे होते त्यांच्या विचारांची, अहिंसेची आणि मानवतेची उंची कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडची होती.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
100👍80🙏10
2025/10/25 18:13:14
Back to Top
HTML Embed Code: