◾ खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते ?
  Anonymous Quiz
    9%
    न. र. फाटक
      
    32%
    रियासतकार सरदेसाई
      
    12%
    जॉन लॉरेन्स
      
    47%
    वि. दा. सावरकर
      
    .               🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली
 
🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन
🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
  🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली
🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन
🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
◾ ..... यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते.
  Anonymous Quiz
    76%
    दादाभाई नौरोजी
      
    13%
    लोकहितवादी
      
    8%
    वि. म. दांडेकर
      
    3%
    शंतनुराव किर्लोस्कर
      
    ◾ ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा 'दी पॉवर्टी अँड अनूब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ .... यांनी लिहिला.
  Anonymous Quiz
    6%
    लोकहितवादी
      
    20%
    अरविंद घोष
      
    15%
    रोमेशचंद्र दत्त
      
    58%
    दादाभाई नौरोजी
      
    ◾ 'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले ....
  Anonymous Quiz
    7%
    रवींद्रनाथ टागोर
      
    70%
    दादाभाई नौरोजी
      
    22%
    राजा राममोहन रॉय
      
    2%
    स्वामी विवेकानंद
      
    ◾ आयर्लंडमधील कु. मागरिट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे ..... या नावाने प्रसिद्धीस आल्या.
  Anonymous Quiz
    6%
    माँ आनंद शीला
      
    83%
    भगिनी निवेदिता
      
    10%
    मदर मागरिर
      
    1%
    माताजी
      
    ◾ खालीलपैकी कोणत्या वर्षी देशात आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
  Anonymous Quiz
    7%
    १९४८
      
    40%
    १९५२
      
    47%
    १९५६
      
    6%
    १९६१
      
    ◾ 'कामाच्या बदल्यात धान्य' ही योजना पुढे .... या योजनेत विलीन झाली.
  Anonymous Quiz
    5%
    एकात्मिक ग्रामीण विकास
      
    72%
    राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम
      
    12%
    नेहरू रोजगार योजना
      
    10%
    ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना
      
    ◾ भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे यासाठी केंद्र शासनाने .... यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
  Anonymous Quiz
    11%
    डॉ. नीलकंठ रथ
      
    59%
    प्रा. वि. म. दांडेकर
      
    22%
    न्या. एम. भगवती
      
    8%
    न्या. सरकारिया
      
    ◾ भारतातील जास्तीत जास्त लोक.... क्षेत्रात काम करतात.
  Anonymous Quiz
    16%
    औद्योगिक
      
    67%
    प्राथमिक
      
    15%
    दुय्यम
      
    2%
    प्रादेशिक
      
    UPSC/MPSC Mains Optional 
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com
  समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com
Samajshashtrachi Multatve.pdf
    4.4 MB
  समाजशास्त्राची मूलतत्त्वे 
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
  समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
.                  🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर
🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे
🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
  🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर
🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे
🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.कि.मी.ला ३८२ व्यक्ती इतकी होती. सन २००१ मध्ये ती प्रति चौ. क्रि मी. ला ..... व्यक्ती इतकी होती.
  Anonymous Quiz
    18%
    ३५२
      
    45%
    ३२५
      
    33%
    ३४२
      
    4%
    ३१६
      
    ◾ खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
  Anonymous Quiz
    6%
    इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट
      
    69%
    सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
      
    19%
    नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
      
    6%
    नियोजन आयोग
      
    .                🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते
🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त
🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी
🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.
🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
  🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते
🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त
🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी
🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.
🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे ?
  Anonymous Quiz
    23%
    उत्तर प्रदेश
      
    25%
    केरळ
      
    46%
    महाराष्ट्र
      
    6%
    गोवा
      
    ◾ सन १९०१ मधील भारताची लोकसंख्या १०० इतकी धरली असता, १९९१ मध्ये ती ३५५, २००१ मध्ये ४३१ तर २०११ मध्ये.... इतकी झाली असे म्हणावे लागेल.
  Anonymous Quiz
    9%
    ४९८
      
    54%
    ५२८
      
    32%
    ४६८
      
    5%
    ५०८
      
    