◾ खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते ?
Anonymous Quiz
9%
न. र. फाटक
32%
रियासतकार सरदेसाई
12%
जॉन लॉरेन्स
46%
वि. दा. सावरकर
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली
🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन
🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली
🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन
🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
◾ ..... यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
75%
दादाभाई नौरोजी
13%
लोकहितवादी
8%
वि. म. दांडेकर
3%
शंतनुराव किर्लोस्कर
◾ ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा 'दी पॉवर्टी अँड अनूब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ .... यांनी लिहिला.
Anonymous Quiz
6%
लोकहितवादी
20%
अरविंद घोष
16%
रोमेशचंद्र दत्त
58%
दादाभाई नौरोजी
◾ 'रास्त गोफ्तार' म्हणजे 'खरी बातमी' या नावाचे साप्ताहिक काढले ....
Anonymous Quiz
7%
रवींद्रनाथ टागोर
69%
दादाभाई नौरोजी
22%
राजा राममोहन रॉय
1%
स्वामी विवेकानंद
◾ आयर्लंडमधील कु. मागरिट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्या पुढे ..... या नावाने प्रसिद्धीस आल्या.
Anonymous Quiz
6%
माँ आनंद शीला
83%
भगिनी निवेदिता
10%
मदर मागरिर
1%
माताजी
◾ खालीलपैकी कोणत्या वर्षी देशात आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
Anonymous Quiz
7%
१९४८
40%
१९५२
47%
१९५६
6%
१९६१
◾ 'कामाच्या बदल्यात धान्य' ही योजना पुढे .... या योजनेत विलीन झाली.
Anonymous Quiz
5%
एकात्मिक ग्रामीण विकास
73%
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम
12%
नेहरू रोजगार योजना
10%
ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना
◾ भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणे यासाठी केंद्र शासनाने .... यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती.
Anonymous Quiz
10%
डॉ. नीलकंठ रथ
60%
प्रा. वि. म. दांडेकर
23%
न्या. एम. भगवती
7%
न्या. सरकारिया
◾ भारतातील जास्तीत जास्त लोक.... क्षेत्रात काम करतात.
Anonymous Quiz
17%
औद्योगिक
66%
प्राथमिक
16%
दुय्यम
2%
प्रादेशिक
UPSC/MPSC Mains Optional
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com
Samajshashtrachi Multatve.pdf
4.4 MB
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर
🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे
🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर
🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे
🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.कि.मी.ला ३८२ व्यक्ती इतकी होती. सन २००१ मध्ये ती प्रति चौ. क्रि मी. ला ..... व्यक्ती इतकी होती.
Anonymous Quiz
18%
३५२
45%
३२५
33%
३४२
4%
३१६
◾ खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
Anonymous Quiz
6%
इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट
69%
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
19%
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
6%
नियोजन आयोग
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते
🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त
🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी
🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.
🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते
🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त
🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी
🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.
🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे ?
Anonymous Quiz
23%
उत्तर प्रदेश
25%
केरळ
47%
महाराष्ट्र
5%
गोवा
◾ सन १९०१ मधील भारताची लोकसंख्या १०० इतकी धरली असता, १९९१ मध्ये ती ३५५, २००१ मध्ये ४३१ तर २०११ मध्ये.... इतकी झाली असे म्हणावे लागेल.
Anonymous Quiz
9%
४९८
54%
५२८
32%
४६८
5%
५०८
