Forwarded from ओम sm शेळके
आयुष्यात ना देव पण अश्याच लोकांना दुःख देत असतं ते संयमाने त्याला तोंड देऊ शकतात कारण म्हणतात ना,देव सर्व बघतं असतो म्हणून तर स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा जिवंत आहोत तोपर्यंत सुखदुःख येणारच आहे राव मात्र आपण यातुन काय शिकतो त्यावर सगळ्या गोष्टीचे समाधान लपलेले आहे,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
विचारपद्धती
✍️"लिहणं इतकं सोपं नाही मित्रांनो कुठलेतरी शब्द सुचण आणि ते कागदावर उतरून एखादा सुंदर विचार, सुविचार, कविता हे लिहणं सोपं नाही.. त्यासाठी वेळ लागतो, अभ्यास आणि मेहनत लागते.देवाची एखादी मूर्ती घडवताना शिल्पकाराला आपला संपूर्ण जीव ओतून ती मूर्ती घडवावी लागते. तस लिखाणाच आहे त्यासाठी सुंदर विचारकरण्याचीं क्षमता असली पाहिजे.माझा एक मित्र मला नेहमी म्हणायचा की लोक तुझे शब्द कॉपी करतील,पण ते कधीच तुझी विचारकरण्याचीं पद्धत कॉपी करू शकतं नाही..कारण तुझी विचार करण्याचीं पद्धत सर्वात वेगळी आहे आणि तीच तुझी खरी ओळख आहे."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 8जून 2023
✍️संपर्क -:@ABCs1432
✍️"लिहणं इतकं सोपं नाही मित्रांनो कुठलेतरी शब्द सुचण आणि ते कागदावर उतरून एखादा सुंदर विचार, सुविचार, कविता हे लिहणं सोपं नाही.. त्यासाठी वेळ लागतो, अभ्यास आणि मेहनत लागते.देवाची एखादी मूर्ती घडवताना शिल्पकाराला आपला संपूर्ण जीव ओतून ती मूर्ती घडवावी लागते. तस लिखाणाच आहे त्यासाठी सुंदर विचारकरण्याचीं क्षमता असली पाहिजे.माझा एक मित्र मला नेहमी म्हणायचा की लोक तुझे शब्द कॉपी करतील,पण ते कधीच तुझी विचारकरण्याचीं पद्धत कॉपी करू शकतं नाही..कारण तुझी विचार करण्याचीं पद्धत सर्वात वेगळी आहे आणि तीच तुझी खरी ओळख आहे."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 8जून 2023
✍️संपर्क -:@ABCs1432
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❀ मिलिंद महाविद्यालय स्थापना दिन
स्थापना - १९ जून १९५० (औरंगाबाद/संभाजीनगर )
✍️"संभाजीनगर मधील मिलिंद महाविद्यालय ची स्थापना १९ जून १९५० रोजी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचे गट आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञानमधील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. हे तिनही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न आहेत. ५४ एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय पसरलेले आहे. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान कडून सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली.
✍️माहिती संकलन -दीपक धुंदळे
स्थापना - १९ जून १९५० (औरंगाबाद/संभाजीनगर )
✍️"संभाजीनगर मधील मिलिंद महाविद्यालय ची स्थापना १९ जून १९५० रोजी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचे गट आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञानमधील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. हे तिनही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न आहेत. ५४ एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय पसरलेले आहे. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान कडून सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली.
✍️माहिती संकलन -दीपक धुंदळे
Forwarded from Vinayak Bhise
फोटोमध्ये नाही गं
प्रत्यक्षात व्हिडिओ सखे
तुझ्या चेहऱ्यावरील स्माईल
पहायची आहे मला
प्रत्यक्षात, डोळे भरून सखे
मनाचा अंतकरणात प्रत्येक
अनमोल क्षण कैद करायचं आहे
ओठांवरचे ते हसू
त्यामागील भावना
चेहऱ्यावरील आनंद फक्त
मला व्हिडिओ कॉल वर पाहायचं
नाही तर अनुभवायचा आहे
तुझ्या गोष्ट हसू चेहऱ्यावरील भावना
डोळ्यांतील चमक
आणि गालावरची खळी
सगळं काही प्रत्यक्षात अनुभवायचंय
माझ्या डोळ्यांनी मन भरून पहायचं
तो व्हिडिओ कॉल वरचा प्रत्येक क्षण
जेव्हा तू हसतेस
तो क्षण मला अनुभवायचा
सखे मला तुला डोळे
भरून पाहाच आहे
आताचा प्रत्येक क्षण सखे
तुझ्यासोबत मला जगायचं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
प्रत्यक्षात व्हिडिओ सखे
तुझ्या चेहऱ्यावरील स्माईल
पहायची आहे मला
प्रत्यक्षात, डोळे भरून सखे
मनाचा अंतकरणात प्रत्येक
अनमोल क्षण कैद करायचं आहे
ओठांवरचे ते हसू
त्यामागील भावना
चेहऱ्यावरील आनंद फक्त
मला व्हिडिओ कॉल वर पाहायचं
नाही तर अनुभवायचा आहे
तुझ्या गोष्ट हसू चेहऱ्यावरील भावना
डोळ्यांतील चमक
आणि गालावरची खळी
सगळं काही प्रत्यक्षात अनुभवायचंय
माझ्या डोळ्यांनी मन भरून पहायचं
तो व्हिडिओ कॉल वरचा प्रत्येक क्षण
जेव्हा तू हसतेस
तो क्षण मला अनुभवायचा
सखे मला तुला डोळे
भरून पाहाच आहे
आताचा प्रत्येक क्षण सखे
तुझ्यासोबत मला जगायचं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे
"मेहनत" आणि
आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे
आपला "आत्मविश्वास"
✨✨✨ GOOD NIGHT ✨✨✨
"मेहनत" आणि
आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे
आपला "आत्मविश्वास"
✨✨✨ GOOD NIGHT ✨✨✨
Forwarded from Vinayak Bhise
सखे मला प्रेमात
तुझ्याविना काहीच नाही
श्वासात माझ्या तूच आहेस
प्रत्येक भासात तूच राही
डोळे मिटता दिसतेस तूच
उघडता समोर उभी तूच
जीवनाच्या वाटेवरती
माझ्या सोबतीला फक्त तूच असते
तुझ्या हास्याने मी आनंदी असतो
माझे जीवन ही
सखे तुझ्यासाठीच आहे
नको पैसाअडका
नको स्वर्ग सुंदरी
नको मला काहीच
फक्त तू असावीस माझ्यासोबती
हात तुझा हाती घेऊन
सखे मला करायचं आहे
तुझे सर्व इच्छा अपेक्षा स्वप्ने पूर्ण
सखे तुला फक्त
आयुष्यभर आनंदी सुखी
खुश हॅप्पी ठेवायचं आहे
माझ्या निस्वार्थ प्रेमात
सखे तुझ्याविना काहीच नाही
तूच माझी सुरुवात, तूच शेवट
सखे तुजविना मी काहीच नाही
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
तुझ्याविना काहीच नाही
श्वासात माझ्या तूच आहेस
प्रत्येक भासात तूच राही
डोळे मिटता दिसतेस तूच
उघडता समोर उभी तूच
जीवनाच्या वाटेवरती
माझ्या सोबतीला फक्त तूच असते
तुझ्या हास्याने मी आनंदी असतो
माझे जीवन ही
सखे तुझ्यासाठीच आहे
नको पैसाअडका
नको स्वर्ग सुंदरी
नको मला काहीच
फक्त तू असावीस माझ्यासोबती
हात तुझा हाती घेऊन
सखे मला करायचं आहे
तुझे सर्व इच्छा अपेक्षा स्वप्ने पूर्ण
सखे तुला फक्त
आयुष्यभर आनंदी सुखी
खुश हॅप्पी ठेवायचं आहे
माझ्या निस्वार्थ प्रेमात
सखे तुझ्याविना काहीच नाही
तूच माझी सुरुवात, तूच शेवट
सखे तुजविना मी काहीच नाही
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
@natemanache
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा., कारण एक जुनी म्हण आहे.
जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो..!
✨ Good Night 😊✨
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा., कारण एक जुनी म्हण आहे.
जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो..!
✨ Good Night 😊✨
🙏 प्रेरणादायक 👍👍👍
वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात.
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?"
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये."
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर?"
मुलगा : "वीस रुपये".
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल.
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल."
वडील : "आता मी अनमोल अशा जवाहिरांनी हा पेला भरतोय."
मुलगा : "आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याही पलीकडे होईल."
वडील : "बघ हं. नक्की ना.?"
असे विचारतात,
आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात. काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात.
वडील : "आता याचे किती रुपये येतील.?"
मुलगा : "आता याची किंमत शून्य आहे बाबा. उलटपक्षी काचा गोळा करताना त्रास होईल तो वेगळाच."
वडील सांगतात : "माणसाचेही असेच आहे,बाळा. जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील, तसतसा तू अनमोल बनत जाशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने उन्नती होत राहिल. पण अवमूल्यन व्हायला, मातीमोल ठरायला, आणि अधःपतन व्हायला मात्र एक क्षणही पुरेसा असतो. तेव्हा सतत सावध राहून
सद्गुणांची जोपासना कर."
आपल्याला मिळालेला जीवनरुपी पेला कसा भरायचा तो ज्याने त्याने ठरवायचा
धन्यवाद
वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात.
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?"
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये."
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर?"
मुलगा : "वीस रुपये".
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल.
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल."
वडील : "आता मी अनमोल अशा जवाहिरांनी हा पेला भरतोय."
मुलगा : "आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याही पलीकडे होईल."
वडील : "बघ हं. नक्की ना.?"
असे विचारतात,
आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात. काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात.
वडील : "आता याचे किती रुपये येतील.?"
मुलगा : "आता याची किंमत शून्य आहे बाबा. उलटपक्षी काचा गोळा करताना त्रास होईल तो वेगळाच."
वडील सांगतात : "माणसाचेही असेच आहे,बाळा. जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील, तसतसा तू अनमोल बनत जाशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने उन्नती होत राहिल. पण अवमूल्यन व्हायला, मातीमोल ठरायला, आणि अधःपतन व्हायला मात्र एक क्षणही पुरेसा असतो. तेव्हा सतत सावध राहून
सद्गुणांची जोपासना कर."
आपल्याला मिळालेला जीवनरुपी पेला कसा भरायचा तो ज्याने त्याने ठरवायचा
धन्यवाद
*समजुतीच्या शब्दांचा पण ताण पडतो. कारण ते वायफळ वाटतात. बोलणाऱ्याच्या अंतःकरणातून जरी ते येत असेल, तरी ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत ते पोहोचत नाहीत. शेवटी, ज्याचं ओझं त्याचं त्यालाच पेलावं लागतं. एखाद्यानं काही काळ आपलं सामान उचललं, तरी त्या मदतीच्या भारानं आपण वाकलेलेच असतो*
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की पूर्ण वाचा.✍ज्यांना घरच्या परस्थितीची जाणीव असते,भले हुशारही नसूनही ज्या विद्यार्थ्यांचा स्वतःवर व स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो,ते विद्यार्थी आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात,क्षेत्र कोणतेही असो थोडा उशीर लागेल परंतु जे विद्यार्थी प्रामाणिक आणि संयमी असतात ते नक्कीच यशस्वी होतात.एका क्षेत्रात यशस्वी नाही झाले तर कुठेतरी नक्कीच होतील.पालकांनीही संयम आणि विश्वास ठेवून मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात साथ दिली तर ते नक्कीच पुढे जाणार..पालकच आपल्या मुलांना कमी लेखत असतील तर जग नावबोट ठेवायला,खाली खेचायला उभे आहेच.कोणत्याही मुलाला आपण चांगले अधिकारी,नोकरदार बनावे असे वाटत नाही का?परंतु वाढती स्पर्धा,आवड,घरची परस्थिती,अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी तणाव ह्याचाही विचार करायला पाहिजे.पालकांच्या पिढीमधील अभ्यास आणि आताचा अभ्यास,स्पर्धा ह्यात खूप तफावत झालेली आहे.विद्यार्थ्यांना आपल्यासाठी योग्य काय,कोणती coaching चांगली,कोणते क्षेत्र फायद्याचे?कोण माणसे,नातेवाईक मदत करतात व यशामुळे कुणाचे पोट दुखते हे ज्ञात असते
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575(Whas)
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575(Whas)
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
तुटलेली माणसं...💔
✍️"गेल्या 10वर्षात असंख्य लोकं माझ्या संपर्कात आले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली माणसं माझ्या संपर्कात आली त्यांनी कुठेतरी माझं लिखाण वाचलं होतं, माझ्या कविता वाचल्या होत्या आणि त्यांना ते पटल होतं.. माझे शब्द त्यांच्या मनापर्यंत पोहोचले होते म्हणूनच ते माझ्या संपर्कात आले.. पण ह्या सर्व लोकांबरोबर बोलल्यावर कळलं की, ह्यातली बहुतांश माणसं तुटलेली होती.. हरलेली होती अपयश, दुःख याने खचून डिप्रेशन मध्ये गेलेली होती.. आणि ह्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मी त्यांना मदत करेल असं त्यांना वाटतं होतं.. नंतर ही माणसं संपर्कात आले प्रत्येकजणं आपल्या समस्या सांगत होते.. एक मुलगा तर आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचला होता.. पण मी त्याला समजावलं आयुष्य किती किंमती आहे? हे समजून सांगितलं आणि त्याने निर्णय बदलला.. आणि काही दिवसांनी तो मुलगा पोलीस झाला..असाच एक पोलीस असणारा वाचक माझ्या संपर्कात होता..तो सुद्धा डिप्रेशन मध्ये गेलेला त्याला सुद्धा यातून बाहेर पडण्यासाठी मी मदत केली.. अनेक विद्यार्थी होते की जे UPSC /MPSC सारख्या परीक्षेत मुलाखत पर्यंत जावून सुद्धा काही मार्कने अपयशी झालेले आणि निराश होवून डिप्रेशन मध्ये गेलेले असंख्य विद्यार्थी माझ्या संपर्कात आले. त्या प्रत्येक माणसाला मी तुटण्या पासून सावरल त्यांना आधार दिला.. त्यांना पुन्हा पून्हा नव्याने जगण्याची प्रेरणा दिली.. अशी असंख्य तुटलेली माणसं माझ्या संपर्कात आहे.. यातील कोणी अपयशी झालेलं आहे तर,कोणाला धोका मिळाला आहे तर कोणाच्या जवळच्या व्यक्तीच निधन झालेलं आहे.. ह्या सगळ्या दुःखी,कष्टी माणसाला मी जोडून ठेवलं प्रत्येकाला आधार दिला आणि जगण्याची प्रेरणा दिली.. मी हे यामुळेच करु शकलो कारण मी स्वतः तुटलेलो होतो.. मला कोणी धोका दिला नव्हता किंवा कोणी सोडून गेलं नव्हतं तर मी हरलो होतो परिस्थिती पुढे आणि स्पर्धा परीक्षाच्या मैदानात त्यामुळे मीच डिप्रेशन मध्ये गेलो होतो.. पण माझ्या विचाराने मला यातून बाहेर काढलं.. पण यामुळे तुटलेल्या माणसाच दुःख कळलं. त्यांच्या व्यथा अनुभवल्या, त्यामुळेच अश्या तुटलेल्या लोकांना जोडण्याच कामं मी अविरत करत असतो आणि कायमच करतं राहील.. "
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
✍️लेख कसा वाटला?
प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️संपर्क -:@ABCs1432
✍️"गेल्या 10वर्षात असंख्य लोकं माझ्या संपर्कात आले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली माणसं माझ्या संपर्कात आली त्यांनी कुठेतरी माझं लिखाण वाचलं होतं, माझ्या कविता वाचल्या होत्या आणि त्यांना ते पटल होतं.. माझे शब्द त्यांच्या मनापर्यंत पोहोचले होते म्हणूनच ते माझ्या संपर्कात आले.. पण ह्या सर्व लोकांबरोबर बोलल्यावर कळलं की, ह्यातली बहुतांश माणसं तुटलेली होती.. हरलेली होती अपयश, दुःख याने खचून डिप्रेशन मध्ये गेलेली होती.. आणि ह्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मी त्यांना मदत करेल असं त्यांना वाटतं होतं.. नंतर ही माणसं संपर्कात आले प्रत्येकजणं आपल्या समस्या सांगत होते.. एक मुलगा तर आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचला होता.. पण मी त्याला समजावलं आयुष्य किती किंमती आहे? हे समजून सांगितलं आणि त्याने निर्णय बदलला.. आणि काही दिवसांनी तो मुलगा पोलीस झाला..असाच एक पोलीस असणारा वाचक माझ्या संपर्कात होता..तो सुद्धा डिप्रेशन मध्ये गेलेला त्याला सुद्धा यातून बाहेर पडण्यासाठी मी मदत केली.. अनेक विद्यार्थी होते की जे UPSC /MPSC सारख्या परीक्षेत मुलाखत पर्यंत जावून सुद्धा काही मार्कने अपयशी झालेले आणि निराश होवून डिप्रेशन मध्ये गेलेले असंख्य विद्यार्थी माझ्या संपर्कात आले. त्या प्रत्येक माणसाला मी तुटण्या पासून सावरल त्यांना आधार दिला.. त्यांना पुन्हा पून्हा नव्याने जगण्याची प्रेरणा दिली.. अशी असंख्य तुटलेली माणसं माझ्या संपर्कात आहे.. यातील कोणी अपयशी झालेलं आहे तर,कोणाला धोका मिळाला आहे तर कोणाच्या जवळच्या व्यक्तीच निधन झालेलं आहे.. ह्या सगळ्या दुःखी,कष्टी माणसाला मी जोडून ठेवलं प्रत्येकाला आधार दिला आणि जगण्याची प्रेरणा दिली.. मी हे यामुळेच करु शकलो कारण मी स्वतः तुटलेलो होतो.. मला कोणी धोका दिला नव्हता किंवा कोणी सोडून गेलं नव्हतं तर मी हरलो होतो परिस्थिती पुढे आणि स्पर्धा परीक्षाच्या मैदानात त्यामुळे मीच डिप्रेशन मध्ये गेलो होतो.. पण माझ्या विचाराने मला यातून बाहेर काढलं.. पण यामुळे तुटलेल्या माणसाच दुःख कळलं. त्यांच्या व्यथा अनुभवल्या, त्यामुळेच अश्या तुटलेल्या लोकांना जोडण्याच कामं मी अविरत करत असतो आणि कायमच करतं राहील.. "
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
✍️लेख कसा वाटला?
प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️संपर्क -:@ABCs1432
Forwarded from B K
नक्की वाचा..कुणाच काही चांगलं झालेलं,प्रगती झालेली पाहून इतरांवर जळणारे व छळणारे,नावे ठेवणारे,कधीच आयुष्यात सुखी राहू शकत नाहीत..ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळणारच,ज्याने कष्ट करून काही कमवले,नवीन काही करायला सुरुवात केली की काही आपल्याच लोकांच्या,नातेवाईकांच्या मित्रांच्या पोटात दुखायला चालू होते.क्षेत्र कोणतेही असो काही समाजासाठी चांगल करा,काही चांगलं लिहा जळणारे,नावे ठेवणारे येणारच..तू हे काम कशाला करतो?तुला हे जमलं का?अरे बाबा ज्याचे त्याचे काम तो करतोय कुणाच चांगलं करता येत नसेल,कौतुक करता येत नसेल तर किमान शांत तरी बसावे.जर कोणी चांगले काम करत असेल,काही वेगळं करत असेल,शिकत असेल तेव्हा काहीलोक तुमच्यावर हसणार,नाव ठेवणार इतरांना तुमच्याबद्दल काने भरून देणार कारण आजकालची मनस्थितीच तशी झालीय हेच खूप लाजीरवाणे.शेवटी मन मोठ लागत कुणाचेही कौतुक करायला,कुणावर जळण्यापेक्षा आपण स्वतःच चांगल्या कामासाठी जळत राहिलो तर जीवन सुंदर होईल..कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
...... 😇🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
Insid- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
...... 😇🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
Insid- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
एकांताच्या प्रतिबिंबात, स्वतः डोकावल्यावर समजते.., कोण सोबत आहे, आणि कोण विरोधात..
आयुष्य असेच असते.., जे आहे त्याची कधी किंमत कळत नाही, आणि जे नाहीये त्याला शोधत आयुष्य संपत जातं.., आणि शोधता - शोधता मात्र जगणंच राहुन जातं...
✨Good Night ✨
आयुष्य असेच असते.., जे आहे त्याची कधी किंमत कळत नाही, आणि जे नाहीये त्याला शोधत आयुष्य संपत जातं.., आणि शोधता - शोधता मात्र जगणंच राहुन जातं...
✨Good Night ✨
Forwarded from ओम sm शेळके
परिस्थिती ना,,माणसाला खूप काही सांगून जाते दुसऱ्याशी वागायचं कसं हे पण आणि आपण स्वतः जगायचं कसं हे पण कारण या जगात सर्वचं खरं खोटं होऊ शकतं मात्र आपल्या परिस्थितीतून तयार झालेलं चित्र बदलता येत नाही म्हणून आहे ते स्वीकारले की नाही त्याचं दुःख होतं नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from B K
वेळ काढून,नक्की वाचा महत्वपूर्ण लिखाण..(विद्यार्थी, पालकांनी तर नक्की वाचा)🙏
सगळ्यात जास्त ओझ असेल ना ते अपेक्षांचं आणि पालकांच्या अश्याच अपेक्षांमधूनच घडतो खून तेही स्वतःच्या पोटच्या मुलीचा,मुळात हा प्रश्न त्या एकट्या मुलीचा नाहीच आहे,हा प्रश्न आहे अनेकविद्यार्थ्यांचा स्वप्नांचा,स्वातंत्र्याचा.पालक आपल्या अपेक्षांचं ओझ आपल्या मुलांवर लादतात,करियर निवडतानाही पालकच ठरवतात मान्य आहे पालकांनी मार्गदर्शन करावे परंतु त्या मुलाच्या आवड,रस कोणत्या क्षेत्रात आहे हेही पहा..जिथे पालकांना असतात साठ टक्के मग ते मुलांकडून 90/95 टक्क्यांची का अपेक्षा ठेवतात?भारतात शेतकऱ्यांनंतर सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात कारण ओझ असत सगळ्या तणावाचं,अपेक्षांचं.
कोणताही विद्यार्थी घडवताना फक्त गुणपत्रकवरचे मार्क्स महत्त्वाचे नसतात,अशा अनेक गोष्टी,कौशल्य असतात ज्याची त्या कागदावर नोंद नसते मग अशा कलांचा,कौशल्यांचा गौरव पालक का करत नाहीत?अनेक पालक आपल्याच पाल्याची तक्रार करतात अभ्यासच करत नाही,ह्याला काही येताच नाही अहो पालकच स्वतःअसे म्हणायला लागले तर नातेवाईक,जग उभेच असते नावबोट ठेवायला,
त्यात अनेक लोक,नातेवाईक पालकांचे कान भरून देतात अहो जे नातवाईक,लोक वर्षानुवर्ष कधी विद्यार्थ्यांना कसा आहे,काय चालू आहे असे विचारत नाहीत आणि ते फक्त निकालाच्या दिवशी विचारतात ही काळजी नसते हे असते खचवणे,हिणवणे आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये विरोध निर्माण करणे हाच उद्देश असतो आणि परिणामी पालक व पाल्यामध्ये संघर्ष निर्माण होतो.ज्यांचा आपल्या मुलांवर विश्वास असतो ते असे टोकाचे पाऊल उचलत नसतात परंतु एक शिक्षक असे कृत्य करतात हे तर खूप लज्जास्पद..
पालकांचा वाटत आपल्या पाल्यला चांगली शिकवणी,शिक्षणासाठी बाहेर ठेवले म्हणजे तो यशस्वी होईलच असे नाही,त्यांच्या आयुष्यात अनेक आणि सातत्याने अडचणी येत असतात त्याबरोबर नवीन अभ्यासक्रमाशी,क्लासेसशी जुळवण घेणे,वाढती स्पर्धा,येणाऱ्या कमी जाहिराती,ढीगभर पुस्तके,बेचव जेवण अनेकदा काढलेल्या उपाशी रात्रा ह्याही गोष्टींचा पालकांनी विचार करायला हवा फक्त मार्कांचा विचार करायला नाही पाहिजे एवढाही करून तो विद्यार्थी खूप परिश्रम घेतो,मेहनत घेतो परंतु तयारी करणाऱ्या प्रत्येकाला यश मिळेल असे नसतेच.पालकांना वाटते विद्यार्थी बिघडला परंतु असे नसते मान्य आहे काही असतात ज्यांना जाणीव नसते परंतु सर्वच विद्यार्थी असे नसतात.दुर्देवाने तो एका क्षेत्रात यशस्वी झाला नाहीतर दुसरीकडे होईलच ना..आणि ज्याच्या त्याच्या नशिबात ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच मिळतील त्या कोणीच हिरावून घेऊ शकत नाही तोपर्यंत गरज असते संयमाची,सातत्याची आणि ह्यात पालकांनी विद्यार्थ्यांचे जगणे मान्य करून,विश्वास ठेवून पाल्याला आवडीच्या क्षेत्रात साथ दिली तर नक्कीच तो मोठा होईल..(काही चुकलं असेल तर लहान म्हणून माफी असावी,उद्देश हाच की एक मुलगी गेलीय उद्या कोणी जाईल,कदाचित पालक म्हणून तुम्ही योग्य असाल परंतु माणूस म्हणून चुकू नका🙏)
.......😇🌺✍🙏......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whas)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
सगळ्यात जास्त ओझ असेल ना ते अपेक्षांचं आणि पालकांच्या अश्याच अपेक्षांमधूनच घडतो खून तेही स्वतःच्या पोटच्या मुलीचा,मुळात हा प्रश्न त्या एकट्या मुलीचा नाहीच आहे,हा प्रश्न आहे अनेकविद्यार्थ्यांचा स्वप्नांचा,स्वातंत्र्याचा.पालक आपल्या अपेक्षांचं ओझ आपल्या मुलांवर लादतात,करियर निवडतानाही पालकच ठरवतात मान्य आहे पालकांनी मार्गदर्शन करावे परंतु त्या मुलाच्या आवड,रस कोणत्या क्षेत्रात आहे हेही पहा..जिथे पालकांना असतात साठ टक्के मग ते मुलांकडून 90/95 टक्क्यांची का अपेक्षा ठेवतात?भारतात शेतकऱ्यांनंतर सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात कारण ओझ असत सगळ्या तणावाचं,अपेक्षांचं.
कोणताही विद्यार्थी घडवताना फक्त गुणपत्रकवरचे मार्क्स महत्त्वाचे नसतात,अशा अनेक गोष्टी,कौशल्य असतात ज्याची त्या कागदावर नोंद नसते मग अशा कलांचा,कौशल्यांचा गौरव पालक का करत नाहीत?अनेक पालक आपल्याच पाल्याची तक्रार करतात अभ्यासच करत नाही,ह्याला काही येताच नाही अहो पालकच स्वतःअसे म्हणायला लागले तर नातेवाईक,जग उभेच असते नावबोट ठेवायला,
त्यात अनेक लोक,नातेवाईक पालकांचे कान भरून देतात अहो जे नातवाईक,लोक वर्षानुवर्ष कधी विद्यार्थ्यांना कसा आहे,काय चालू आहे असे विचारत नाहीत आणि ते फक्त निकालाच्या दिवशी विचारतात ही काळजी नसते हे असते खचवणे,हिणवणे आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये विरोध निर्माण करणे हाच उद्देश असतो आणि परिणामी पालक व पाल्यामध्ये संघर्ष निर्माण होतो.ज्यांचा आपल्या मुलांवर विश्वास असतो ते असे टोकाचे पाऊल उचलत नसतात परंतु एक शिक्षक असे कृत्य करतात हे तर खूप लज्जास्पद..
पालकांचा वाटत आपल्या पाल्यला चांगली शिकवणी,शिक्षणासाठी बाहेर ठेवले म्हणजे तो यशस्वी होईलच असे नाही,त्यांच्या आयुष्यात अनेक आणि सातत्याने अडचणी येत असतात त्याबरोबर नवीन अभ्यासक्रमाशी,क्लासेसशी जुळवण घेणे,वाढती स्पर्धा,येणाऱ्या कमी जाहिराती,ढीगभर पुस्तके,बेचव जेवण अनेकदा काढलेल्या उपाशी रात्रा ह्याही गोष्टींचा पालकांनी विचार करायला हवा फक्त मार्कांचा विचार करायला नाही पाहिजे एवढाही करून तो विद्यार्थी खूप परिश्रम घेतो,मेहनत घेतो परंतु तयारी करणाऱ्या प्रत्येकाला यश मिळेल असे नसतेच.पालकांना वाटते विद्यार्थी बिघडला परंतु असे नसते मान्य आहे काही असतात ज्यांना जाणीव नसते परंतु सर्वच विद्यार्थी असे नसतात.दुर्देवाने तो एका क्षेत्रात यशस्वी झाला नाहीतर दुसरीकडे होईलच ना..आणि ज्याच्या त्याच्या नशिबात ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच मिळतील त्या कोणीच हिरावून घेऊ शकत नाही तोपर्यंत गरज असते संयमाची,सातत्याची आणि ह्यात पालकांनी विद्यार्थ्यांचे जगणे मान्य करून,विश्वास ठेवून पाल्याला आवडीच्या क्षेत्रात साथ दिली तर नक्कीच तो मोठा होईल..(काही चुकलं असेल तर लहान म्हणून माफी असावी,उद्देश हाच की एक मुलगी गेलीय उद्या कोणी जाईल,कदाचित पालक म्हणून तुम्ही योग्य असाल परंतु माणूस म्हणून चुकू नका🙏)
.......😇🌺✍🙏......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whas)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
लोकराजा..
✍️"यशवंत जयसिंगराव घाटगे अर्थात राजर्षी शाहू महाराज अफाट उंची लाभलेला बलदंड शक्तीशाली राजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज.. शाहू महाराजाची उंची 5फूट 11इंच होती. म्हणजे जवळपास 6फूट त्याकाळात इतकी मोठी शारीरिक उंची कोणाचीही नव्हती. आणि शाहूची सामाजिक, राजकीय उंची तर कोणीच मोजू शकतं नाही.. शाहूशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे..असा हा 20व्या शतकातला लोकप्रिय,लोकराजा आरक्षणाचे जनक, कुस्तीचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...
🙏🙏🌹🌹🌹
✍️शब्दरचना -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि.बुलढाणा )
✍️"यशवंत जयसिंगराव घाटगे अर्थात राजर्षी शाहू महाराज अफाट उंची लाभलेला बलदंड शक्तीशाली राजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज.. शाहू महाराजाची उंची 5फूट 11इंच होती. म्हणजे जवळपास 6फूट त्याकाळात इतकी मोठी शारीरिक उंची कोणाचीही नव्हती. आणि शाहूची सामाजिक, राजकीय उंची तर कोणीच मोजू शकतं नाही.. शाहूशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे..असा हा 20व्या शतकातला लोकप्रिय,लोकराजा आरक्षणाचे जनक, कुस्तीचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...
🙏🙏🌹🌹🌹
✍️शब्दरचना -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि.बुलढाणा )