@natemanache
जगणं कोणाचंच सोपं नसतं.
आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे
असं फक्त आपल्यालाच वाटत असतं...
Good Night✨
जगणं कोणाचंच सोपं नसतं.
आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे
असं फक्त आपल्यालाच वाटत असतं...
Good Night✨
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
5जून जागतिक पर्यावरण दिन...
✍️"ही सुंदर जिवसृष्टी आणि ही वनसंपदा मनुष्याला मिळालेलं एक वरदान असून, हा सुंदर निसर्ग जपण्याची व त्याच संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे...त्यामुळे आजच्या पर्यावरण दिनी वनसृष्टी आणि जिवसृष्टी वाचवण्याचा संकल्प करूया.. आणि स्वच्छ पर्यावरण विकसित करत हरीत अर्थव्यस्थेकडे वाटचाल करू यां...!
5जून जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
💚💚💚💚💚
💚💚💚💚
✍️"ही सुंदर जिवसृष्टी आणि ही वनसंपदा मनुष्याला मिळालेलं एक वरदान असून, हा सुंदर निसर्ग जपण्याची व त्याच संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे...त्यामुळे आजच्या पर्यावरण दिनी वनसृष्टी आणि जिवसृष्टी वाचवण्याचा संकल्प करूया.. आणि स्वच्छ पर्यावरण विकसित करत हरीत अर्थव्यस्थेकडे वाटचाल करू यां...!
5जून जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
💚💚💚💚💚
💚💚💚💚
Forwarded from Vinayak Bhise
सखे, तुझं माझं नातं
जसं आभाळ आणि धरतीचं...
एकमेकांत सामावलेलं,
तरीही आपापल्या जागी स्थिरां असलेलं.
कधी तू ढग होऊन बरसशील,
मी ओलावा होऊन भिजून जाईन.
कधी मी माती होऊन तापेल,
तू पाऊस होऊन बरसशील.
सखे, तुझं माझं नातं,
जसं झाड आणि मुळांचं...
अदृष्यपणे एकमेकांना जोडणारं,
संकटातही आधार देणारं.
तू फांदी होऊन डोलशील,
मी पान होऊन बहरेन.
तू सावली देशील,
मी फळं होऊन रसेन.
सखे, तुझं माझं नातं
जसं गाणं आणि सुरांचं...
एकमेकांशिवाय अपूर्ण,
तरीही एकमेंकात पूर्ण.
तू शब्द होऊन ओठांवर येशील,
मी अर्थ होऊन मनात उतरेन.
तू ताल होऊन साथ देशील,
मी लय होऊन तुझ्यात मिसळेन.
सखे, तुझं माझं नातं असावं,
एका अतूट विश्वासाचं...
जिथे शब्दांची गरज नाही,
फक्त भावनांची देवाणघेवाण आहे.
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
जसं आभाळ आणि धरतीचं...
एकमेकांत सामावलेलं,
तरीही आपापल्या जागी स्थिरां असलेलं.
कधी तू ढग होऊन बरसशील,
मी ओलावा होऊन भिजून जाईन.
कधी मी माती होऊन तापेल,
तू पाऊस होऊन बरसशील.
सखे, तुझं माझं नातं,
जसं झाड आणि मुळांचं...
अदृष्यपणे एकमेकांना जोडणारं,
संकटातही आधार देणारं.
तू फांदी होऊन डोलशील,
मी पान होऊन बहरेन.
तू सावली देशील,
मी फळं होऊन रसेन.
सखे, तुझं माझं नातं
जसं गाणं आणि सुरांचं...
एकमेकांशिवाय अपूर्ण,
तरीही एकमेंकात पूर्ण.
तू शब्द होऊन ओठांवर येशील,
मी अर्थ होऊन मनात उतरेन.
तू ताल होऊन साथ देशील,
मी लय होऊन तुझ्यात मिसळेन.
सखे, तुझं माझं नातं असावं,
एका अतूट विश्वासाचं...
जिथे शब्दांची गरज नाही,
फक्त भावनांची देवाणघेवाण आहे.
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Forwarded from ओम sm शेळके
माझ्या राजा होता खूप स्वाभिमानी त्यांनी स्वीकारली नाही कधी कोणाची जहागीरदारी ससमद्या रयतेवर धरून मातेचे छत्र स्थापन केले हिंदवी स्वराज्य म्हणूनच झाली होती सुखी सारी प्रज्या कारण आजच 352 वर्षांपूर्वी झाला होता माझा देव छत्रपती शिवाजी राजा 🚩👏🏻
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
।।जय जिजाऊ।।🚩👏🏻
।।जय शिवराय।।🚩 👏🏻
।।जय शंभूराजे।।🚩👏🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
।।जय जिजाऊ।।🚩👏🏻
।।जय शिवराय।।🚩 👏🏻
।।जय शंभूराजे।।🚩👏🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
शिवराज्य 🚩🚩🚩
✍️"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीतला उगवता सूर्योदय.. स्वराज्य, स्वाभिमान ज्यांनी आम्हाला शिकवला. ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं.आणि महाराष्ट्रात एक नवा सूर्य उगवला. असे छत्रपती शिवराय कायमच आमच्या मनात आणि हृदयात आहे. आज 6जून शिवराज्यभिषेक दिन हा आमचा संकल्पदिन.. आजपासून नव्या युगाचा प्रारंभ झाला.. आणि शिवराज्य सुरु झालं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन..!कोटी कोटी प्रणाम..!व समस्त देशवाशीयांना शिवराज्याभिषेक दिनाच्या भगव्या शिवमय शुभेच्छा..!"
जय जिजाऊ..!जय शिवराय...!!"
✍️ABCs Diaries🎯
🚩🚩🚩🚩🚩🚩
✍️"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीतला उगवता सूर्योदय.. स्वराज्य, स्वाभिमान ज्यांनी आम्हाला शिकवला. ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं.आणि महाराष्ट्रात एक नवा सूर्य उगवला. असे छत्रपती शिवराय कायमच आमच्या मनात आणि हृदयात आहे. आज 6जून शिवराज्यभिषेक दिन हा आमचा संकल्पदिन.. आजपासून नव्या युगाचा प्रारंभ झाला.. आणि शिवराज्य सुरु झालं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन..!कोटी कोटी प्रणाम..!व समस्त देशवाशीयांना शिवराज्याभिषेक दिनाच्या भगव्या शिवमय शुभेच्छा..!"
जय जिजाऊ..!जय शिवराय...!!"
✍️ABCs Diaries🎯
🚩🚩🚩🚩🚩🚩
Forwarded from Vinayak Bhise
सण स्वराजच
राज्याभिषेक सोहळा
माझ्या आराध्य दैवताच
छत्रपती शिवाजी महाराजांचा
सह्याद्रीच्या कड्यांवर, गर्जला तो सिंहनाद,
रायगडाच्या माथी, उगवला नवा प्रादास
माझा देव शिवबा, बसला सिंहासनी,
अखंड स्वराज्याची, ती पवित्र कहाणी.
मुजरा सारा महाराष्ट्र, करितो आज एकवट,
भगवा जरी पटका, फडके उंच ध्वजपट.
सोहळा हा अभिषेकाचा, सण स्वराज्याचा खरा,
प्रजेच्या मनी आनंद, आज तो पुरा.
तलवार ती भवानी, न्याय तिचे वर्तन,
अन्यायाचे दमन, रयतेचे संरक्षण.
मावळे ते शूरवीर, निष्ठावंत सरदार,
घडविले हे स्वराज्य, शिवबांचा आधार.
आठवतो तो दिवस, जेव्हा झाला राज्याभिषेक,
अठरा पगड जातींचा, एकजुटीचा तो नेक.
स्वतंत्रतेची ज्योत, शिवबांनी पेटविली,
अंधाराला भेदून, नवी पहाट आणली.
राजे शिवाजी छत्रपती, नाम तुझे गर्जेल,
युगानुयुगे प्रेरणा, आम्हा देत राहील.
सण स्वराज्याचा हा,
चला करूया साजरा,
पुन्हा एकदा गर्जूया,
'जय भवानी, जय शिवाजी!'
✍️विनायक भिसे, बारामती
Mo - 7798150143
राज्याभिषेक सोहळा
माझ्या आराध्य दैवताच
छत्रपती शिवाजी महाराजांचा
सह्याद्रीच्या कड्यांवर, गर्जला तो सिंहनाद,
रायगडाच्या माथी, उगवला नवा प्रादास
माझा देव शिवबा, बसला सिंहासनी,
अखंड स्वराज्याची, ती पवित्र कहाणी.
मुजरा सारा महाराष्ट्र, करितो आज एकवट,
भगवा जरी पटका, फडके उंच ध्वजपट.
सोहळा हा अभिषेकाचा, सण स्वराज्याचा खरा,
प्रजेच्या मनी आनंद, आज तो पुरा.
तलवार ती भवानी, न्याय तिचे वर्तन,
अन्यायाचे दमन, रयतेचे संरक्षण.
मावळे ते शूरवीर, निष्ठावंत सरदार,
घडविले हे स्वराज्य, शिवबांचा आधार.
आठवतो तो दिवस, जेव्हा झाला राज्याभिषेक,
अठरा पगड जातींचा, एकजुटीचा तो नेक.
स्वतंत्रतेची ज्योत, शिवबांनी पेटविली,
अंधाराला भेदून, नवी पहाट आणली.
राजे शिवाजी छत्रपती, नाम तुझे गर्जेल,
युगानुयुगे प्रेरणा, आम्हा देत राहील.
सण स्वराज्याचा हा,
चला करूया साजरा,
पुन्हा एकदा गर्जूया,
'जय भवानी, जय शिवाजी!'
✍️विनायक भिसे, बारामती
Mo - 7798150143
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
कला...
"लोकं फुलांना तोडू शकतात, लोकं फुलांना चोरू शकतात.. पण हेच लोकं फुलांची सुगंध निर्माण करण्याची कला चोरू शकतं नाही. कारण ही कला निसर्गाने त्याला प्रदानं केलेली आहे.. त्याप्रमाणे लोकं चांगल्या विचाराची कॉपी करु शकतात, ते विचार चोरू पण शकतात.. लिहणाऱ्याच नाव कट करून share पण करु शकतात पण तसे विचार ते स्वतः लिहू शकतं नाही..कारण त्यांना हे जमलं असतं तर त्यांना इतरांची कॉपी करण्याची गरजच पडली नसती.. लिहण्याची ही कला काही मोजक्याच लोकांना अवगत असते.. लोकं ती कला चोरू शकतं नाही..आणि कॉपी करणारे लोकं जास्त काळ कॉपी करु शकतं नाही,कधी ना कधी सत्त्य उजेडात येतच.."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 6जून 2025
✍️संपर्क-@ABCs1432
Good Evening💙
"लोकं फुलांना तोडू शकतात, लोकं फुलांना चोरू शकतात.. पण हेच लोकं फुलांची सुगंध निर्माण करण्याची कला चोरू शकतं नाही. कारण ही कला निसर्गाने त्याला प्रदानं केलेली आहे.. त्याप्रमाणे लोकं चांगल्या विचाराची कॉपी करु शकतात, ते विचार चोरू पण शकतात.. लिहणाऱ्याच नाव कट करून share पण करु शकतात पण तसे विचार ते स्वतः लिहू शकतं नाही..कारण त्यांना हे जमलं असतं तर त्यांना इतरांची कॉपी करण्याची गरजच पडली नसती.. लिहण्याची ही कला काही मोजक्याच लोकांना अवगत असते.. लोकं ती कला चोरू शकतं नाही..आणि कॉपी करणारे लोकं जास्त काळ कॉपी करु शकतं नाही,कधी ना कधी सत्त्य उजेडात येतच.."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 6जून 2025
✍️संपर्क-@ABCs1432
Good Evening💙
Forwarded from ओम sm शेळके
काही गोष्टी आयुष्यातून परिस्थिती नुसार दूर निघून जातात मात्र कायमचं आपल्या मनात अमर असतातचं त्या आठवणी आपल्याला खूप काही शिकवून जातत कोण आपलं हे पण आणि परकं कोण हे पण। मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव येणं खूप आवश्यक असतं मात्र हे सर्व समजायला स्वतःला अनुभव येणं खूप आवश्यक असतं,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
💫व्यक्तींचं मुल्य
समजण्यासाठी
एक तर त्या
गमवाव्या लागतात
किंवा
कमवाव्या लागतात...
Good Night✨
समजण्यासाठी
एक तर त्या
गमवाव्या लागतात
किंवा
कमवाव्या लागतात...
Good Night✨
Forwarded from Vinayak Bhise
सखे, तुझं हसणं
जणू चांदणं अंगणी
प्रत्येक क्षणात साथ
तूच माझ्या जीवनी
न बोलताही कळतं
मनातल सारं काही
सखे ओठांवरचं हसू तुझं
जणू पाकळी गुलाबाची,
शब्दाविना समजते
भाषा ही तुझ्या मनाची
सखे तुझ्या साधेपणात
अन हसू तुझं गोड
त्यातच दडलंय सखे,
माझ्या जगण्याचं सार
✍विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
जणू चांदणं अंगणी
प्रत्येक क्षणात साथ
तूच माझ्या जीवनी
न बोलताही कळतं
मनातल सारं काही
सखे ओठांवरचं हसू तुझं
जणू पाकळी गुलाबाची,
शब्दाविना समजते
भाषा ही तुझ्या मनाची
सखे तुझ्या साधेपणात
अन हसू तुझं गोड
त्यातच दडलंय सखे,
माझ्या जगण्याचं सार
✍विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
Forwarded from ओम sm शेळके
मुलीबद्दल तर खूप काही बोलल्या जातं आज मुलांच आयुष्य समजून घेऊया ...
मुलांच्या आयुष्याचा संघर्ष थोडा जाणून घेऊया....🥲
बालपण पूर्ण संपत नसतानाही लवकरच मोठ व्हाव लागत ....
शिक्षणासोबत आयुष्याच्या परीक्षेतही बसावं लागतं....
'थोडं थांब आराम कर' हे वाक्य वापरायला
आयुष्य कमी पडतं
खरंच मुलाच आयुष्य एवढं सोपंही नसतं...
मुलगा ,भाऊ ,मित्र ,नवरा ,वडील, आजोबा या सर्व पात्रांमध्ये जबाबदारी नावाचं मोठं शस्त्र हाताळाव लागतं ..
कितीही घाव झाले तरी मजबूत होऊन आयुष्यामध्ये टिकाव लागत...
गुणवत्तेपेक्षाही बघितली जाते त्यांची परिस्थिती
हीच आहे आजच्या काळाची खरी वास्तविक स्थिती💯
Well settle होण ही फक्त बोलायची भाषा
पण non stop असतो त्याच्या आयुष्याला ...
हीच खरी व्यधा
जबाबदारी मधून त्यांना कधीच पळता येत नाही...
मुलाच आयुष्य कोणालाच जगता येत नाही...
प्रत्येक भूमिकांमधून त्यांच्या कडून सर्वांना best हवा असतो
आयुष्याच्या रेसमध्ये धावता धावता त्यांनाही थोडा break हवा असतो ....
Komal rane....✍🙂
मुलांच्या आयुष्याचा संघर्ष थोडा जाणून घेऊया....🥲
बालपण पूर्ण संपत नसतानाही लवकरच मोठ व्हाव लागत ....
शिक्षणासोबत आयुष्याच्या परीक्षेतही बसावं लागतं....
'थोडं थांब आराम कर' हे वाक्य वापरायला
आयुष्य कमी पडतं
खरंच मुलाच आयुष्य एवढं सोपंही नसतं...
मुलगा ,भाऊ ,मित्र ,नवरा ,वडील, आजोबा या सर्व पात्रांमध्ये जबाबदारी नावाचं मोठं शस्त्र हाताळाव लागतं ..
कितीही घाव झाले तरी मजबूत होऊन आयुष्यामध्ये टिकाव लागत...
गुणवत्तेपेक्षाही बघितली जाते त्यांची परिस्थिती
हीच आहे आजच्या काळाची खरी वास्तविक स्थिती💯
Well settle होण ही फक्त बोलायची भाषा
पण non stop असतो त्याच्या आयुष्याला ...
हीच खरी व्यधा
जबाबदारी मधून त्यांना कधीच पळता येत नाही...
मुलाच आयुष्य कोणालाच जगता येत नाही...
प्रत्येक भूमिकांमधून त्यांच्या कडून सर्वांना best हवा असतो
आयुष्याच्या रेसमध्ये धावता धावता त्यांनाही थोडा break हवा असतो ....
Komal rane....✍🙂
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बेस्ट फ्रेंड्स...
एक मजबूत नातं.....🤝❤🥰
✍️"मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे एक सुंदर नातं असतं. ते म्हणजे बेस्ट फ्रेंड्स हे नातं मैत्री पेक्षा सुंदर आणि प्रेमापेक्षा मजबूत असतं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा हे नातं खूप सुंदर आहे.. त्यामुळे एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असण्यापेक्षा जीवनात एक चांगला बेस्ट फ्रेंड्स असणं खूप गरजेच आहे.. जर तुमच्याकडे एक चांगली बेस्ट फ्रेंड्स किंवा चांगला मित्र असेल तर तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्याची गरजच पडणार नाही.. हल्ली तरी गर्लफ्रेंड,बॉयफ्रेंड हे नातं टाईमपास झालं आहे..त्यामुळे बेस्ट फ्रेंड्स हे नातं खूप सुंदर आहे.. तिथे निखळ मैत्री आहे टाइमपास नाही.बेस्ट फ्रेंड्स हा असा एक हक्काचा व्यक्ती असतो कीं, ज्याच्यासोबत आपण कोणतीही गोष्ट share करू शकतो.तिथे शब्द आणि भावना यांची बंधनं नसतात आणि ती नसावी सुद्धा..बेस्ट फ्रेंड्स च नातं मजबूत झाल्यावर परिस्थिती अनुकूल असेल तर, प्रेम सुद्धा होवू शकतं,आणि नंतर लग्न सुद्धा.. आयुष्यात एकमेकांचे अगोदर बेस्ट फ्रेंड्स असलेल्या व्यक्तीच जर लग्न झालं तर,आयुष्य नक्कीच सुंदर होईल.कारण एकमेकांना अगोदरच ओळखलेलं असेल..त्यामुळे प्रेमात पडण्याची घाई करू नका.अगोदर मित्र बना, नंतर बेस्ट फ्रेंड्स बना,आयुष्यभर सोबत राहता येईल आणि प्रेम आयुष्यभर टिकवता येईल अशी परिस्थिती जर असेल तर, प्रेम आणि लग्न याचा सुद्धा विचार करता येईल.. पण आजकाल मुलं खूप लवकर प्रेमात पडतात. आणि त्यामुळे सगळा घोळ होतो.
नजरं हटी...!दुर्घटना घटी...😂😂
प्रेम हे धोक्याच वळण आहे..
इथे केव्हा धोका मिळेल सांगता येतं नाही.. त्यामुळे अश्या वळणावरून जातांना सावकाश जा.. नाहीतर अपघात होवू शकतो...
🤪🤪
आणि मग ते प्रेम एक तर अधुरं प्रेम राहतं किंवा टाइमपास ठरतो.त्यामुळे कोणतंही नातं मित्र, -बेस्ट फ्रेंड्स, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड -नवरा बायको.. असं जर राहिलं तर ते नक्कीच टिकेल..कोणत्याही नात्याची सुरवात जर मैत्रीतून झाली तर, प्रेम तुटलंही तरी मैत्री कायमच टिकवता येवू शकते.कारण जिथून सुरवात झाली तिथे परत येता येतं.म्हणून प्रेमाची सुरवात ही मैत्रीतून करा आणि नंतर हळूहळू विचार करून पुढे जा.. त्यामुळे नातं अधिक मजबूत होईल..त्यामुळे नातं बनवत असतांना असं नातं बनवा कीं ते कायम टिकू शकेल. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुटणार नाही असं नातं आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतं....!"
So Be happy.. 🥰..
Be Best Friends 🤝❤
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखानाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आवश्य कळवा..
✍️संपर्क -8806379959
✍️संपर्क-:@ABCs1432
(सूचना -:हा लेख कुठेही लेखकांच कट करून share करू नका. जसा आहे तसाच share करू शकता..)
एक मजबूत नातं.....🤝❤🥰
✍️"मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे एक सुंदर नातं असतं. ते म्हणजे बेस्ट फ्रेंड्स हे नातं मैत्री पेक्षा सुंदर आणि प्रेमापेक्षा मजबूत असतं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा हे नातं खूप सुंदर आहे.. त्यामुळे एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असण्यापेक्षा जीवनात एक चांगला बेस्ट फ्रेंड्स असणं खूप गरजेच आहे.. जर तुमच्याकडे एक चांगली बेस्ट फ्रेंड्स किंवा चांगला मित्र असेल तर तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्याची गरजच पडणार नाही.. हल्ली तरी गर्लफ्रेंड,बॉयफ्रेंड हे नातं टाईमपास झालं आहे..त्यामुळे बेस्ट फ्रेंड्स हे नातं खूप सुंदर आहे.. तिथे निखळ मैत्री आहे टाइमपास नाही.बेस्ट फ्रेंड्स हा असा एक हक्काचा व्यक्ती असतो कीं, ज्याच्यासोबत आपण कोणतीही गोष्ट share करू शकतो.तिथे शब्द आणि भावना यांची बंधनं नसतात आणि ती नसावी सुद्धा..बेस्ट फ्रेंड्स च नातं मजबूत झाल्यावर परिस्थिती अनुकूल असेल तर, प्रेम सुद्धा होवू शकतं,आणि नंतर लग्न सुद्धा.. आयुष्यात एकमेकांचे अगोदर बेस्ट फ्रेंड्स असलेल्या व्यक्तीच जर लग्न झालं तर,आयुष्य नक्कीच सुंदर होईल.कारण एकमेकांना अगोदरच ओळखलेलं असेल..त्यामुळे प्रेमात पडण्याची घाई करू नका.अगोदर मित्र बना, नंतर बेस्ट फ्रेंड्स बना,आयुष्यभर सोबत राहता येईल आणि प्रेम आयुष्यभर टिकवता येईल अशी परिस्थिती जर असेल तर, प्रेम आणि लग्न याचा सुद्धा विचार करता येईल.. पण आजकाल मुलं खूप लवकर प्रेमात पडतात. आणि त्यामुळे सगळा घोळ होतो.
नजरं हटी...!दुर्घटना घटी...😂😂
प्रेम हे धोक्याच वळण आहे..
इथे केव्हा धोका मिळेल सांगता येतं नाही.. त्यामुळे अश्या वळणावरून जातांना सावकाश जा.. नाहीतर अपघात होवू शकतो...
🤪🤪
आणि मग ते प्रेम एक तर अधुरं प्रेम राहतं किंवा टाइमपास ठरतो.त्यामुळे कोणतंही नातं मित्र, -बेस्ट फ्रेंड्स, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड -नवरा बायको.. असं जर राहिलं तर ते नक्कीच टिकेल..कोणत्याही नात्याची सुरवात जर मैत्रीतून झाली तर, प्रेम तुटलंही तरी मैत्री कायमच टिकवता येवू शकते.कारण जिथून सुरवात झाली तिथे परत येता येतं.म्हणून प्रेमाची सुरवात ही मैत्रीतून करा आणि नंतर हळूहळू विचार करून पुढे जा.. त्यामुळे नातं अधिक मजबूत होईल..त्यामुळे नातं बनवत असतांना असं नातं बनवा कीं ते कायम टिकू शकेल. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुटणार नाही असं नातं आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतं....!"
So Be happy.. 🥰..
Be Best Friends 🤝❤
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखानाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आवश्य कळवा..
✍️संपर्क -8806379959
✍️संपर्क-:@ABCs1432
(सूचना -:हा लेख कुठेही लेखकांच कट करून share करू नका. जसा आहे तसाच share करू शकता..)
🙏*चिंतन*🙏
*आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते, तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता, परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही! अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की 'काका! आपण तीर्थयात्रेला जावे'. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते, आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते... तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो, ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल, तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!*
*आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते, तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता, परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही! अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की 'काका! आपण तीर्थयात्रेला जावे'. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते, आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते... तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो, ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल, तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!*
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
जननायक बिरसा मुंडा ह्यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!💛💐🙏
"सामाजिक अस्मितेसाठी , सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन करुन धैर्याने शौर्याचा नवा इतिहास घडविला.बिरसा हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी ख्रिश्चन मिशनरी स्कूल मधे टाकले होते पण तेथे इतर धर्मियांना प्रवेश देण्यात येत नसे. दिला तर त्यांचे धर्मांतर केल्या जात असे व आपला धर्म स्वीकाराय लावतं आणि धर्म ग्रंथ देत.धर्म स्वीकाराय लावुन. आदिवासींच्या जमिनीवर अधिकार करून घेण्याचा इंग्रजांचा हा दृष्टीकोन बीरसांनी ओळखला व ते आपल्या गावी परत आले. व त्यांनी सहकार्यांना घेऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी उठाव करण्यासाठी क्रांतीची ज्वाला आदिवासींच्या मनात भडकवली.उलगुलान.उलगुलान हा नारा दिला. उलगुलान म्हणजे प्रचंड विद्रोह. त्यांनी अनेक क्रांतिकारी उठाव केले. जल ,जंगल आणि जमीनीचा अधिकार मिळविण्यासाठी फक्त आदीवासींनाच नाही तर समस्त भारतीयांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच जगणं शिकवणाऱ्या आणि अवघं 25 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या ह्या महान क्रांतिकारकारास शतशः नमन..!"💛
✍️ N.P.Dhanve.
"सामाजिक अस्मितेसाठी , सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन करुन धैर्याने शौर्याचा नवा इतिहास घडविला.बिरसा हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी ख्रिश्चन मिशनरी स्कूल मधे टाकले होते पण तेथे इतर धर्मियांना प्रवेश देण्यात येत नसे. दिला तर त्यांचे धर्मांतर केल्या जात असे व आपला धर्म स्वीकाराय लावतं आणि धर्म ग्रंथ देत.धर्म स्वीकाराय लावुन. आदिवासींच्या जमिनीवर अधिकार करून घेण्याचा इंग्रजांचा हा दृष्टीकोन बीरसांनी ओळखला व ते आपल्या गावी परत आले. व त्यांनी सहकार्यांना घेऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी उठाव करण्यासाठी क्रांतीची ज्वाला आदिवासींच्या मनात भडकवली.उलगुलान.उलगुलान हा नारा दिला. उलगुलान म्हणजे प्रचंड विद्रोह. त्यांनी अनेक क्रांतिकारी उठाव केले. जल ,जंगल आणि जमीनीचा अधिकार मिळविण्यासाठी फक्त आदीवासींनाच नाही तर समस्त भारतीयांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच जगणं शिकवणाऱ्या आणि अवघं 25 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या ह्या महान क्रांतिकारकारास शतशः नमन..!"💛
✍️ N.P.Dhanve.