Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌺🌺🌺🌺🪴🪴🪴🪴🪴🌺🌺🌺

लायकी नसलेल्या माणसाला आपण जर जीव लावला तर नंतर तोच आपला जीव घेतो

🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

चार भिंतीच्या आत जितकं रडायचं तितकं रडावं, परंतु दरवाजा नेहमी हसूनच उघडा.. लोकांना जर कळलं की तुम्ही आतून तुटला आहात तर..

लोकांनी तुम्हाला लुटलंच म्हणून समजा..

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🔆🔆🔆
8
🔱 🔱

*----------🔘----------🔘----------*
*ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुस-या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं..*
*----------🔘----------🔘----------*

⚜️ ⚜️
_*स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर, माणूस आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कुणी असो वा नसो, त्याला काही फरक पडत नाही..!!*_
👍3😁2
_*एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते. मग ती वस्तु असो वा माणुस.*_
2
*आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*

*या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*

*"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*

*मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*

*त्यावर मुक्तानं विचारलं,*

*"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर* *लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?*"
*तुम्ही म्हणता,*

*"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*

*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*

*"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*

*अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती* *धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*

*तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*

*हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,*
*"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*

*हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
*तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*

*नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,*
*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*

*संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*

*संत सेना महाराज म्हणतात,*

*"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*

*आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*

*असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*

*"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
*संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*

*म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*

*🚩जय हरी 🚩*

*।। सु प्रभातम् ।।*
6👍1
💐 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💐 *.

प्रसंग कितीही कठीण असो,*
*आरे ला** *कारे केल्याने प्रश्न वाढत* *जातात,
तर शांत आणि* *संयमाने परिस्थिती हाताळल्यास प्रश्न* *मिटत जातात...!!*
*आपला शांत स्वभाव आणि* *संयमी प्रवृत्ती हीच आपल्या* *जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये* *आपल्याला ब्रम्हास्त्राची शक्ती प्रदान**करत असते*

💐💐🌺🌺🌺🌺🌺💐💐
2
*🕉️....................... ......🕉️*

*प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते... म्हणून असताना मिरवू नये, आणि नसताना खचू नये.*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
4
2025/07/13 14:30:16
Back to Top
HTML Embed Code: