आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना दुप्पट मानधन
केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 50 वर्षापूर्वी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
👉जॉइन - { @polity4all }
केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 50 वर्षापूर्वी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
👉जॉइन - { @polity4all }
📚महाप्रश्नसंच
✍️घटना समितीमधील सर्वाधिक सदस्य खालीलपैकी कोणत्या प्रांतात निवडून आले होते?
✍️घटना समितीमधील सर्वाधिक सदस्य खालीलपैकी कोणत्या प्रांतात निवडून आले होते?
Anonymous Quiz
52%
संयुक्त प्रांत
28%
मद्रास प्रांत
14%
बिहार प्रांत
6%
मध्य प्रांत
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नावीन्यपूर्ण प्रक्रिया सुरु केली गेली?
✍️भारतीय संसदेद्वारे संसदीय प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती नावीन्यपूर्ण प्रक्रिया सुरु केली गेली?
Anonymous Quiz
12%
प्रश्न उत्तराचा तास
27%
अविश्वास प्रस्ताव
15%
राष्ट्रपतीचे भाषण
46%
शून्य तास
📚महाप्रश्नसंच
✍️सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश विरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडण्यासाठी किती सदस्यांची सही आवश्यक असते?
✍️सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश विरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडण्यासाठी किती सदस्यांची सही आवश्यक असते?
Anonymous Quiz
13%
45 सदस्य
30%
72 सदस्य
22%
80 सदस्य
35%
100 सदस्य
📚महाप्रश्नसंच
✍️भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यनिहाय वेगळे असते?
✍️भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यनिहाय वेगळे असते?
Anonymous Quiz
31%
विधानसभा सदस्य
22%
लोकसभा सदस्य
16%
राज्यसभा सदस्य
31%
वरील सर्व बरोबर
अब हल्की नींद आते ही, सो जाते हैं
डर लगता हैं, बाद में नींद नहीं आई तो रात कैसे गुजरेगी!
Good Night ✨
डर लगता हैं, बाद में नींद नहीं आई तो रात कैसे गुजरेगी!
Good Night ✨
📚महाप्रश्नसंच
✍️राज्यविधी मंडळाची सत्रसमाप्ती व विसर्जन ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत आहे?
✍️राज्यविधी मंडळाची सत्रसमाप्ती व विसर्जन ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
8%
कलम 172
38%
कलम 174
38%
कलम 176
15%
कलम 178
📚महाप्रश्नसंच
✍️कलम 275 अंतर्गत दिले जाणारे अनुदान आणि त्यांचे प्रमाण खालीलपैकी कोणाकडून निश्चित केले जाते?
✍️कलम 275 अंतर्गत दिले जाणारे अनुदान आणि त्यांचे प्रमाण खालीलपैकी कोणाकडून निश्चित केले जाते?
Anonymous Quiz
38%
वित्त आयोग
36%
निती आयोग
11%
आरबीआय
14%
केंद्र सरकार
📚महाप्रश्नसंच
✍️विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव विचारधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे?
✍️विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव विचारधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
16%
कलम 179
32%
कलम 180
35%
कलम 178
17%
कलम 181
📚महाप्रश्नसंच
✍️खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते?
✍️खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते?
Anonymous Quiz
15%
कलम 242
44%
कलम 245
32%
कलम 247
8%
कलम 244
✅ संविधान सभा
एकूण जागा - 296
निवडणूक - जुलै-ऑगस्ट 1946
काँग्रेस विजयी - 208 जागा
मुस्लिम लीग विजयी - 73 जागा
अपक्ष विजयी - 8 जागा
7 पक्षांना प्रत्येकी 1 जागा👇
1) युनियनिस्ट पार्टी
2) युनियनिस्ट मुस्लिम
3) युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट
4) कृषक प्रजा पार्टी
5) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
6) शीख
7) कम्युनिस्ट
296 जागा पैकी 15 जागा महिलांना मिळाल्या
👉जॉइन - { @polity4all }
एकूण जागा - 296
निवडणूक - जुलै-ऑगस्ट 1946
काँग्रेस विजयी - 208 जागा
मुस्लिम लीग विजयी - 73 जागा
अपक्ष विजयी - 8 जागा
7 पक्षांना प्रत्येकी 1 जागा👇
1) युनियनिस्ट पार्टी
2) युनियनिस्ट मुस्लिम
3) युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट
4) कृषक प्रजा पार्टी
5) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
6) शीख
7) कम्युनिस्ट
296 जागा पैकी 15 जागा महिलांना मिळाल्या
👉जॉइन - { @polity4all }
📚महाप्रश्नसंच
✍️सिक्कीम या राज्याला सहकारी राज्याचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला आहे?
✍️सिक्कीम या राज्याला सहकारी राज्याचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
22%
36 वी घटनादुरुस्ती
34%
34 वी घटनादुरुस्ती
32%
35 वी घटनादुरुस्ती
12%
37 वी घटनादुरुस्ती
📚महाप्रश्नसंच
✍️मुबंई आणि मद्रास या ठिकाणी क्रांती कायदेमंडळाची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या कायद्याने करण्यात आली?
✍️मुबंई आणि मद्रास या ठिकाणी क्रांती कायदेमंडळाची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Anonymous Quiz
15%
1909 चा कायदा
39%
1858 चा कायदा
25%
1813 चा कायदा
20%
1861 चा कायदा
📚महाप्रश्नसंच
✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील सदस्य संख्या 525 वरून 545 इतकी वाढवण्यात आली?
✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील सदस्य संख्या 525 वरून 545 इतकी वाढवण्यात आली?
Anonymous Quiz
15%
37 वी घटनादुरुस्ती 1975
30%
34 वी घटनादुरुस्ती 1973
35%
36 घटनादुरुस्ती 1974
21%
31 वी घटनादुरुस्ती 1972
📚महाप्रश्नसंच
✍️राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदेला राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्राप्त आहे?
✍️राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदेला राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्राप्त आहे?
Anonymous Quiz
9%
कलम 250
57%
कलम 252
21%
कलम 250
13%
कलम 249
आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 19 महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण.
राज्यघटनेमधील आणीबाणीचे 3 प्रकार
1) राष्ट्रीय आणीबाणी - कलम 352
2) राज्य आणीबाणी - कलम 356
3) आर्थिक आणीबाणी - कलम 360
👉जॉइन - { @polity4all }
25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 19 महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण.
राज्यघटनेमधील आणीबाणीचे 3 प्रकार
1) राष्ट्रीय आणीबाणी - कलम 352
2) राज्य आणीबाणी - कलम 356
3) आर्थिक आणीबाणी - कलम 360
👉जॉइन - { @polity4all }
MPSC-UPSC Katta:
गढीवरून...
Another side of the coin
आणीबाणी अपरिहार्य का होती?
*
उद्या 25 जून! भारतात आणीबाणी जाहीर झाली त्याला 50 वर्ष झालीत. त्यानिमित्त पूर्वसंध्येला घेतलेला हा आढावा.
*
25 जुन 1975 या दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. त्याचे तात्कालिक कारण काय होते? तर दि. बारा जुन 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ( न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा) इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला निर्णय. हा खटला राजनारायण या विरोधी उमेदवाराने दाखल केलेला होता ज्यात इंदिराजी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. 1971 च्या निवडणुकीत राजनारायण हे इंदिरा गांधींच्या विरुद्ध तब्बल एक लाख मतांनी पराभूत झाले होते.
गुन्हा काय होता? काय गैरप्रकार झाले होते या निवडणुकीत? ते आज वाचले तर चक्क हसायलाच येईल. 258 पानी निकाल आहे हा. 12 जूनला बरोबर 10 वा. कोर्टाने फक्त Operative part वाचला तो असा,
"The petition is allowed."
दहा वाजून दोन मिनिटांनी पंतप्रधान कार्यालयातील टेलिप्रिंटरवर मेसेज झळकला,
" MRS GANDHI UNSEATED"
रायबरेलीतील त्यांच्या निवडणूक प्रचाराचे काम यशपाल कपूर या सरकारी कर्मचाऱ्याने केले होते. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचे सुपरव्हीजन व वीज, लाऊडस्पीकर व्यवस्था चोख आहे की नाही हे पाहीले. सरकारी कर्मचाऱ्यांची ही कामे नव्हेत, या आरोपांखाली इंदिरा गांधींना पुढील सहा वर्षे निवडणुकीतून बाद करण्यात आले. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वीस दिवसांची मुदत देण्यात आली. त्यासाठी नानी पालखीवाला यांनी वकीलपत्र घेतले, परंतु ती मुदत संपण्याच्या आतच 25 जूनला आणीबाणी घोषित करण्यात आली. यांत इंदिरा गांधींना हा सल्ला देणारे होते... बॅ.सिद्धार्थ शंकर राय! ( प. बंगालचे माजी मुख्यमंत्री)
*
वर्तमानपत्री व संसदीय निंदानालस्ती म्हणजे राजकारण नव्हे. भारतासह कोणताही देश हा जागतिक राजकारणात चाललेल्या उलथापालथींपासून वेगळा राहू शकत नाही. इतिहास घडविणाऱ्या सुप्त शक्तींचा व प्रवाहांचा शोध घेणे म्हणजे राजकारण. त्याकाळात घडलेला घटनाक्रम बघू यात.
1) 1972-74 चा दुष्काळ इतका भयानक होता की देशाचे कंबरडेच मोडले. गावे ओसाड झाली. शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेश येथुन आलेले गरीब लोक पथार्या टाकून पडलेले. ते भीक मागत नसत तर खायला मागत.
महाराष्ट्रात रोहयो सुरू झालेली. एकाच वेळी पंधरा लाख लोक रस्त्यावर खडी फोडायला, पाझर तलाव खोदायला वा रस्ते करायला कामावर उतरले. सर्व राज्यांनी केंद्राकडे आर्थिक व धान्याची मदत मागितली. देश आर्थिक गर्तेत गेला.
2) डिसेंबर 71 चे भारत पाक युद्ध: या युद्धात भारताने पाकिस्तानवर मात करून बांगलादेश वेगळा केला खरा पण अमेरिकेन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बाईला धडा शिकवायचा ठरवले. कारण " अमेरिकेच्या सातव्या आरमाराला मी भीक घालत नाही" असे बजावून इंदिराबाईंनी पाकिस्तानवर चढाई सुरूच ठेवली. (त्याचवेळेस अमेरिकेची व्हिएतनाममध्ये नामुष्की झालेली.) अमेरिका, ब्रिटनने भारताला कोंडीत पकडायचे ठरवले. कारण अमेरिका व ब्रिटनचा पाकिस्तान हा तळ उधळला जात होता. युद्धामुळे एक कोटी बांगलादेशी निर्वासित व एक लाख युद्ध कैदी भारतात होते. याचा प्रचंड बोजा भारतावर पडला.
3) 73 साली अरब-इस्त्रायल युद्ध झाले. या युद्धाच्या खर्चामुळे अरब राष्ट्रांनी तेलाच्या किमती वाढवल्या. सुमारे 93 टक्के तेल आयातीवर होणारा खर्च चौपट झाला व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली.
*
अशा बिकट वेळी विरोधी पक्षांनी आपल्याला साथ द्यावी अशी बाईंना अपेक्षा होती. जे शक्य नव्हते.
अशा संकटातच जाॅर्ज फर्नाडिस यांनी रेल्वे संपाची घोषणा केली. मे 1974 ला संपाचे आव्हान देताना जाॅर्ज म्हणाले,
" कामगार बंधूंनो, तुम्ही संपावर गेलात तर सात दिवसांत देशातील सर्व औष्णिक विद्युत केंद्र बंद पडतील. पोलाद कारखाने बंद पडतील. देशभराचा अन्न पुरवठा बंद पडेल. उपासमार होईल व सरकार चालवणे अशक्य होईल. सरकारला पोलीस व सैन्याची हलवाहलवही करता येणार नाही."
देशातील अराजकाची ही नांदी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर दि. 12 जुन ते 25 जुन या तेरा दिवसात विरोधी पक्षांनी देशभर वादळ उठवले. इंदिरा हटाव मोहीम सुरू झाली. ही मोहीम सरकारविरोधात नाही तर फक्त बाईंविरूदध होती. विरोधी पक्षीयांनी आवाहन केले,
गढीवरून...
Another side of the coin
आणीबाणी अपरिहार्य का होती?
*
उद्या 25 जून! भारतात आणीबाणी जाहीर झाली त्याला 50 वर्ष झालीत. त्यानिमित्त पूर्वसंध्येला घेतलेला हा आढावा.
*
25 जुन 1975 या दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. त्याचे तात्कालिक कारण काय होते? तर दि. बारा जुन 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ( न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा) इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला निर्णय. हा खटला राजनारायण या विरोधी उमेदवाराने दाखल केलेला होता ज्यात इंदिराजी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. 1971 च्या निवडणुकीत राजनारायण हे इंदिरा गांधींच्या विरुद्ध तब्बल एक लाख मतांनी पराभूत झाले होते.
गुन्हा काय होता? काय गैरप्रकार झाले होते या निवडणुकीत? ते आज वाचले तर चक्क हसायलाच येईल. 258 पानी निकाल आहे हा. 12 जूनला बरोबर 10 वा. कोर्टाने फक्त Operative part वाचला तो असा,
"The petition is allowed."
दहा वाजून दोन मिनिटांनी पंतप्रधान कार्यालयातील टेलिप्रिंटरवर मेसेज झळकला,
" MRS GANDHI UNSEATED"
रायबरेलीतील त्यांच्या निवडणूक प्रचाराचे काम यशपाल कपूर या सरकारी कर्मचाऱ्याने केले होते. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचे सुपरव्हीजन व वीज, लाऊडस्पीकर व्यवस्था चोख आहे की नाही हे पाहीले. सरकारी कर्मचाऱ्यांची ही कामे नव्हेत, या आरोपांखाली इंदिरा गांधींना पुढील सहा वर्षे निवडणुकीतून बाद करण्यात आले. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वीस दिवसांची मुदत देण्यात आली. त्यासाठी नानी पालखीवाला यांनी वकीलपत्र घेतले, परंतु ती मुदत संपण्याच्या आतच 25 जूनला आणीबाणी घोषित करण्यात आली. यांत इंदिरा गांधींना हा सल्ला देणारे होते... बॅ.सिद्धार्थ शंकर राय! ( प. बंगालचे माजी मुख्यमंत्री)
*
वर्तमानपत्री व संसदीय निंदानालस्ती म्हणजे राजकारण नव्हे. भारतासह कोणताही देश हा जागतिक राजकारणात चाललेल्या उलथापालथींपासून वेगळा राहू शकत नाही. इतिहास घडविणाऱ्या सुप्त शक्तींचा व प्रवाहांचा शोध घेणे म्हणजे राजकारण. त्याकाळात घडलेला घटनाक्रम बघू यात.
1) 1972-74 चा दुष्काळ इतका भयानक होता की देशाचे कंबरडेच मोडले. गावे ओसाड झाली. शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेश येथुन आलेले गरीब लोक पथार्या टाकून पडलेले. ते भीक मागत नसत तर खायला मागत.
महाराष्ट्रात रोहयो सुरू झालेली. एकाच वेळी पंधरा लाख लोक रस्त्यावर खडी फोडायला, पाझर तलाव खोदायला वा रस्ते करायला कामावर उतरले. सर्व राज्यांनी केंद्राकडे आर्थिक व धान्याची मदत मागितली. देश आर्थिक गर्तेत गेला.
2) डिसेंबर 71 चे भारत पाक युद्ध: या युद्धात भारताने पाकिस्तानवर मात करून बांगलादेश वेगळा केला खरा पण अमेरिकेन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बाईला धडा शिकवायचा ठरवले. कारण " अमेरिकेच्या सातव्या आरमाराला मी भीक घालत नाही" असे बजावून इंदिराबाईंनी पाकिस्तानवर चढाई सुरूच ठेवली. (त्याचवेळेस अमेरिकेची व्हिएतनाममध्ये नामुष्की झालेली.) अमेरिका, ब्रिटनने भारताला कोंडीत पकडायचे ठरवले. कारण अमेरिका व ब्रिटनचा पाकिस्तान हा तळ उधळला जात होता. युद्धामुळे एक कोटी बांगलादेशी निर्वासित व एक लाख युद्ध कैदी भारतात होते. याचा प्रचंड बोजा भारतावर पडला.
3) 73 साली अरब-इस्त्रायल युद्ध झाले. या युद्धाच्या खर्चामुळे अरब राष्ट्रांनी तेलाच्या किमती वाढवल्या. सुमारे 93 टक्के तेल आयातीवर होणारा खर्च चौपट झाला व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली.
*
अशा बिकट वेळी विरोधी पक्षांनी आपल्याला साथ द्यावी अशी बाईंना अपेक्षा होती. जे शक्य नव्हते.
अशा संकटातच जाॅर्ज फर्नाडिस यांनी रेल्वे संपाची घोषणा केली. मे 1974 ला संपाचे आव्हान देताना जाॅर्ज म्हणाले,
" कामगार बंधूंनो, तुम्ही संपावर गेलात तर सात दिवसांत देशातील सर्व औष्णिक विद्युत केंद्र बंद पडतील. पोलाद कारखाने बंद पडतील. देशभराचा अन्न पुरवठा बंद पडेल. उपासमार होईल व सरकार चालवणे अशक्य होईल. सरकारला पोलीस व सैन्याची हलवाहलवही करता येणार नाही."
देशातील अराजकाची ही नांदी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर दि. 12 जुन ते 25 जुन या तेरा दिवसात विरोधी पक्षांनी देशभर वादळ उठवले. इंदिरा हटाव मोहीम सुरू झाली. ही मोहीम सरकारविरोधात नाही तर फक्त बाईंविरूदध होती. विरोधी पक्षीयांनी आवाहन केले,